बॉयलर कोंबड्यात नर-मादी असा भेदाभेद नसतोच, त्यामुळे या ठिकाणी सोयीने मादी संवाद आहेत. दुकानातील लाकडी पिंजऱ्यात वेगवेगळ्या कप्प्यात ठेवलेल्या बॉयलर कोंबड्या, त्यातील कोंबड्याचा संवाद. त्या पार्श्वभूमीवर गाणे: माझा कोंबडा कोणी मारीयेला ग...किंवा आकाशी झेप घे रे पाखरा...
पहिली : क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक..
माझे पंख बाजुला घेते.आता झाली ना जागा?
आहे?
काय? जरा बघून शिटाव म्हणते मी,
इंचभर
जागा ठेवली नाही शिटायला सुद्धा. पुसून टाक.
नाही.. पण दुसऱ्याची म्हणजे..? पेंगते बघ कशी?
रहायची!
ओरडतो. बरं झालं बाई आपल्या बॉयलर जमातीत अंडी देणं या
सारख्या भानगडी नाहीत
म्हटलंच आहे
त्या देवळातले किर्तन मी मला समजायला लागल्यापासून ऐकत
होते, समोर माणसं दिसतात ना? त्यांच्यात जे अनेक संत होऊन
गेले त्यापैकी तुकाराम हे एक.
कोणीतरी असावा. बरं, काय ग काय
म्हणाला तो?
गुदगुल्या होतात ना! अग तो म्हणाला, आलीया भोगाशी असावे
सादर,
देवावर भार घालूनिया!
आरवल्याशिवाय सूर्य उगवत नाही
काय? असं म्हणतात.
तिडव्या, एकावर एक कसंतरी आम्हांला यात कोंबलय, श्वास
घ्यायला
सुध्दा मिळत नाही , तरी काचकुच करीत सगळ्या कोंबड्या
कशा
बिनधास्त आहेत.
ना, सुपातले हसतात, जात्यातले रडतात.
ना? मग कासावीस का व्हायचं?व्हा मला गाडीत फेकलं तेव्हाच
माझं भविष्य कळलं.मी कुणाच्या उपयोगी पडते हीच त्यातल्या
त्यात समाधानाची बाब म्हणायची. मेलेलं कोबडं
काय आगीला भीत
नाही, आपण तशा मेलेल्याच आहोत. तुला नाय भिती वाटत?
दुसरी
: वाटत होती ग, पण तु माझ्या बाजूला आहेस ना तुझ्याशी
बोलल्यामुळे भिती कुठल्या
कुठे पळाली.
सटासट घालतोय, यंत्रासारखं!
नेम नाही बाई त्यांचा!
भाग- २ इथे वाचा ....
क्रमशः
भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment